शेळगाव बॅरेज लवकरच पूर्ण करणार; यावलसह रावेरातील प्रवाशांना जळगाव जाण्यासाठी सोयीस्कर : पालकमंत्री पाटील
यावल प्रतिनिधी >> शेळगाव बॅरेजसाठी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे योगदान आहे. आगामी काळात हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. याच प्रकल्पावरील पुलाचे टेंडर निघाले असून यावलसह रावेरमधील नागरिकांना जळगाव जाण्यासाठी खूप अंतर कमी होणार आहे. याच रस्त्यावर असोदा रेल्वे गेट साठी उड्डाणपुलाची निविदा मंजूर झाली असून आगामी एक-दोन महिन्यात त्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण […]
Read More