हे लेखन पाचोरा येथील हरिभाऊ पाटील यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे गुरे चारनरे गुराखी हे सतत मोबाईल मधे व्यस्त असतात आणी त्याचे जनावरे रस्त्यावर मोकाट पणे सोडून देतात अशा कृत्यामळे रस्त्यावर वाहने चालवणे जिकिरीचे होत असल्यामूळे बऱ्याच वाहन चालकाना अपघातास समोरे जावे लागुन मोठ्या दुर्घटनेचा सामना करून जिव गमवावा लागतो त्यावेळेस अशा गुरे चारणाऱ्या गुरखिना गुरे रस्त्याच्या कडेला करण्याचे सागितल्यास तो गुराखी वाहन धारकांना बजावून सांगतो तुम्ही वाहनाच्या खाली उतरुन स्वता बाजुला हाकलून द्या अशा उर्मट भाषेत बोलून शिवी गाळ करून हाणामारी करतात त्यामूळे त्या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्यास कोणिही टाळू शकत नाही वरिल सर्व गंभीर प्रकरणाला आळा बसेल त्यासाठी *जळगाव मा.जिल्हा पोलिस अधिक्षक सो.यांनी जिल्ह्यात शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेवुन जिल्ह्यातील पोलिस पाटिल मार्फत सर्व गुरे मालकाना तसेच गुरे चारणाऱ्या गुराखीना प्रत्येक ग्रामीण भागात सुचना देण्यात याव्या त्यानतर जो गुरे मालक तसेच गुरे चारनारे गुराखी रहदारीच्या रस्त्यावर मोकाट पणे गुरे ठेवून रहदारीस आडथळा निर्माण करतील अशा मालकावर आणी गुरे चारणाऱ्या वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशा कार्यवाही मुळे निशपाप लोकांना जिव मुकावा लागनार नाही.
आपला.
श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील
संस्थापक अध्यक्ष
बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन पाचोरा