अर्णब गोस्वामीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; काँग्रेसचे आंदोलन
जळगाव प्रतिनिधी >>अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधीच अर्णब गोस्वामीकडे ही माहिती होती. हा देशद्रोहाचा गुन्हा असून त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी शुक्रवारी काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले. […]
Read More