अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर खराब रस्त्यामुळे अपघात झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
यावल प्रतिनिधी >> येथून गेलेल्या अंकलेश्वर ते बुऱ्हाणपुर राज्य महामार्गाच्या रस्ता दुरूस्ती करण्याकरिता तात्काळ कामाची निविदा प्रक्रियापुर्ण करून कामास त्वरीत सुरवात करावी व तात्काळ दुरूस्त करावा जर कामास विलंब झाला व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुदैवाने अपघातास यावल सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार धरून संबधीतांच्या विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा ईशारा एका लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र […]
Read More