नैतिकता नुसती सांगायची नसते, तर ती आत्मसात करायची असते.
हभप विकास महाराज पाटील यांचे वक्तव्य चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> नैतिकता हि नुसती सांगायची नसते , तर ती प्रत्यक्ष आत्मसात करुन आचारणात आणायची असते असे सूचक वक्तव्य विकास महाराज पाटील यांनी तावसे बु ता चोपडा येथे सुरु असलेल्या पुण्यतिथि कीर्तन महोत्सव प्रसंगी केले . नैतिकता आणि मानुसकी त्यानुसार जीवनाची वाटचाल करावी लागते. जीवनामध्ये पैसा […]
Read More