रावेरातील २८ वर्षीय युवकाची नैराश्यातून आतेभाऊला कॉल करून तापी नदीत उडी घेत केली आत्महत्या
रावेर प्रतिनिधी >> रावेरातील एका २८ वर्षीय युवकाने तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली असून याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील श्री हनुमान वाड्यात राहणारे रहिवासी व एका आरोग्य विमा कंपनीतच नोकरी करत असलेल्या २८ वर्षीय अविवाहित युवकाने आतेभावाला कॉलवरून कळवत निंभोरासीम ते नांदुपिंप्री दरम्यान असलेल्या पुलावरून तापी […]
Read More